सशक्त लोकपाल, शेतक-यांना न्याय या मुद्यांवर शहीद दिनापासून (२३ मार्च) नवी दिल्ली येथे सुरू होणा-या आंदोलनासाठी राष्ट्रीय समन्वय समिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी जाहीर केली. ...
निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे ठोस आश्वासन दिले होते त्याबरोबरच भ्रष्टाचार निर्मूलन करू व लोकपालची नियुक्ती करू असे आश्वासन देऊनही मोदींनी नागरिकांना व शेतकºयांना दिलेली आश्वासने पाळली नसल्यामुळे आमचा भ्रमनि ...
शेतक-यांच्या अनेक संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. त्यामुळे शेतक-यांची शक्ती विखुरली जाते. त्याचा परिणाम मागण्या मान्य होण्यात अडचणी येतात. सर्व शेतकरी संघटनांनी व शेतक-यांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे. ...
लोकपाल, लोकायुक्त यांना कमजोर बनविणारा कायदा केवळ तीन दिवसात भाजपा सरकारने केला आहे. सरकार कोणत्याही चर्चेशिवाय असा कायदा तयार करीत असल्यामुळे हे सरकार हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहे. हा देशासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ...
लोकपाल व लोकायुक्त आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी हाती घेतलेला देशव्यापी दौरा संपवून सोमवारी सायंकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीत परतले. ...
लोकपाल आणि लोकायुक्त यांची नियुक्ती करण्याबरोबरच शेतीमालाच्या हमीभावासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दि. २३ मार्च रोजी दिल्ली येथे सत्याग्रह करणार आहेत. या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी त्यांची महाराष्ट्रातील पहिली स ...
मोदींना भ्रष्टाचार संपवायचा नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून पुन्हा दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाची जागा मोदींनीच सुचवावी, अशी अपेक्षाही अण्णांनी पत्रात व्यक्त केली आहे. ...