भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे ईश्वरसिंग कैलास सिंग पाटील या शेतकऱ्याच्या चाळीसपैकी तब्बल १३ शेळ्या विषबाधेमुळे दगावल्याची घटना ४ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. ...
अपघातग्रस्त प्राण्यांना बऱ्याचदा त्यांच्यासाठी काम करणाºया सामाजिक संस्थेमध्ये सोडून जातात. पण, त्यांना स्विकारण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यातच अशाप्रकारे या प्राण्यांना दत्तक घेणे ही मोठी गोष्ट आहे. ...
मुंबई आग्रा महामार्गावर अवैधरित्या जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा आयशर ट्रक ओझरच्या नागरिकांच्या सहकार्याने ओझर पोलिसांनी महामार्गावर पकडून ट्रक व जनावरे असा एकूण सव्वासहा लाख रूपयांचा माल जप्त केला असून एका इसमास अटक केली आहे . ...
वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ११ (१) अन्वये जनावरांचे हात-पाय घट्ट बांधून तथा क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करण्यावर बंदी लादण्यात आलेली आहे. ...
वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ३ अन्वये पशू, प्राण्यांचे पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तीने त्या जनावरांची सर्वतोपरी काळजी घेणे बंधनकारक आहे. ...