बारामती तालुक्यातील सांगवी येथे कत्तलीला घेऊन जाण्यासाठी टेम्पोत व गोठ्यात बांधून ठेवलेल्या एकूण २९ जनावरांना गोठ्यावर पोलिस व गोरक्षकांच्या मदतीने जीवनदान देऊन सुटका करण्यात आली आहे ...
निरावागज भागातील जनावरांची खरेदी करून गावातील काही लोकं ती जनावरे सोलापूर, उस्मानाबाद भागात कत्तलीसाठी नेत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या होत्या. ...