एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या भीषण घटनेत 23 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांच्या डागडुजीची चर्चा तर प्रचंड झाली. मात्र, तहान लागली की विहीर खणायला घ्यायची, अशाच काहीशा अवस्थेत प्रशासन असतं अशी टीका संतप्त नागरिकांकडून केली जातेय. ...
उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे'', अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. ...
मुंबईतून केंद्राला कोटयवधी रुपयांचा कर मिळत असतानाही मुंबईकरांच्या मुलभुत सुविधेकडे मात्र दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मंगळावारी नागपुरात केला आहे. ...