गेले तीन दिवस तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी सायंकाळी करुळ घाटात मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांची मोठी रांग लागली होती. तर भुईबावडा घाट ...
वनविभागाने अंधाराचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी आंबोली घाटातील स्टॉल्स तोडून टाकत आतील सामान घाटात फेकून दिले होते. या विरोधात भाजप- शिवसेनेच्यावतीने उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना जाब विचारताच स्टॉल पुन्हा एकदा लागले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष महेश स ...
आंबोलीमध्ये पाऊस सुरू होऊन जेमतेम दोन दिवस झाले असून या दोन दिवसांच्या पावसामध्ये आंबोली घाटात ठिकठिकाणी तुरळक दरड कोसळण्याचे प्रकार घडले. त्यामध्ये एक दगड पर्यटकांच्या गाडीच्या काचेवरती पडला, सुदैवाने तो बचावला. ...
सावंतवाडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाला पुण्यावरून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना आंबोली येथे चार ते पाच जणांनी अपघाताचा बहाणा करून लुटल्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांसह पैसे घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. हा प्रकार बुधवार ...
आंबोली घाटीतून अवजड वाहतूक बंद असतानाही या मार्गावरून मायनिंगची वाहतूक करणारी पाच अवजड वाहने शुक्रवारी सायंकाळी आंबोली ग्रामस्थांनी अडवून त्यांना परत पाठविले. अवजड वाहतुकीमुळे आंबोली घाटातील चाळीस फुटांची मोरी कोसळण्याच्या मार्गावर असताना प्रशासन मात ...
उच्च न्यायालयाचे निर्बंध असताना आंबोलीत वनउत्तर कामे होतातच कशी? तसेच मार्चमध्ये पैसे खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे काढली आहेत का? असा सवाल करत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वनविभागाला धारेवर धरले. ...