लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबेगाव

आंबेगाव

Ambegaon, Latest Marathi News

आंबेगाव तालुक्यात बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन - Marathi News | Organizing ballgada race illegally in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन

बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल नऊ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे कोंबड्यांच्या खुराड्यात तासभर ठाण - Marathi News | Around an hour leopard's in poultry box at Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे कोंबड्यांच्या खुराड्यात तासभर ठाण

 हांडे- देशमुख वस्ती येथील राहत्या घराजवळील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याने प्रवेश करून २० कोंबड्या फस्त केल्या़. ...

आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या - Marathi News | Suicide by cultivating farmer poison in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील ८५ वर्षीय वृद्धाने विषारी औषध प्राशन करून आत्त्महत्या केली. दगडु नारायण पोखरकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे  नाव असुन ही घटना मंगळवारी पहाटे घडली. ...

पुण्यातील आंबेगावात चार शेळ्या, करडू, १० कोंबड्या फस्त करून बिबट्याचा ३१ डिसेंबर साजरा - Marathi News | Four goats, cubs, 10 cocks consumed by leopard on 31 December in Ambegaon town of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आंबेगावात चार शेळ्या, करडू, १० कोंबड्या फस्त करून बिबट्याचा ३१ डिसेंबर साजरा

निरगुडसर  व मेंगडेवाडी परिसरात बिबट्याने हल्ला करून चार शेळ्या तसेच एक चार महिन्यांचे शेळीचे करडू व १० कोंबड्या फस्त केल्याची घटना रविवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. ...

पुणे जिल्ह्यातील अतिशोषित गावात ‘जलधरा निर्धारण’; लोकसहभागातून करणार व्यवस्थापन - Marathi News | 'Jaladhara Scheduled' for village of Pune district; Management of people's participation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील अतिशोषित गावात ‘जलधरा निर्धारण’; लोकसहभागातून करणार व्यवस्थापन

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यामधून जिल्ह्यातील अतिशोषित गावांमधील भूजल पातळी वाढविण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात येत असून भूजल पुनर्भरणाची कामे वाढविण्यासोबतच उपलब्ध पाण्याचे लोकसभागातून व्यवस्थापन करण्यात येणार आहे.  ...