सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून त्यातून मोठी रक्तदान चळवळ उभारून मनोज शिंगाणे या अमळनेरच्या युवकाने आतापर्यंत अति गरजू सुमारे ३५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले आहेत. ...
‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या उक्तीची प्रचिती येथे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यानिमित्ताने आली आहे. निराधारांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. ...
पालिका व अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे शुक्रवारपासून सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 'सावित्रीबाईंच्या लेकींचा महिला महोत्सवास' छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रारंभ झाला. ...
चोरटी वाळू वाहतूक करताना तहसीलदारांनी पकडलेली व जप्त केलेली साडेचार लाखांची तीन वाहने दोघांनी तहसील आवारातून चोरून नेल्याची घटना २९ रोजी रात्री घडली. ...
कवितारुपी आईला वयाचंही बंधन नाही. त्यामुळेच सातशे वर्षांपासून माऊलीचे पसायदान आजही म्हटले जाते. कवितेला नियतीने अमरत्व बहाल केले आहे, असे भावनिक प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना.आंधळे यांनी सांगितले. ...