शनिवारी रात्री संतोष शंकरलाल राठी आणि राजेश घनश्यामदास राठी या दोघांचे कार्यालय तसेच निवासस्थानी छापेमारी करून तब्बल ३३ लाख ४० हजार रुपयांची रोख जप्त करण्यात आली. ...
राज्यस्तरीय सिंचन परिषदेत पाणी विषयावरील मंथनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले असून, या निष्कर्षाची अंमलबजावणी होण्यासाठीची शासनाला शिफारशी सादर करण्यात येणार आहेत. ...
यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पिके पेरणीला एक ते दीड महिन्याचा विलंब झाल्याने हरभरा,गहू पिकांची वाढ खुंटली असून, किडीसह मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रब्बीचेही उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे ...
कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून, कुटुंब नियोजनाच्या आधुनिक साधनांचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरोग्य उपसंचालक डॉ. रियाझ फारुकी यांनी मंगळवारी येथे केले. ...
‘मार्च एन्डिंग’ला केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने, या कालावधीत विकासकामांचा ११२ कोटी रुपयांचा निधी करण्याचे आव्हान यंत्रणांपुढे निर्माण झाले आहे. ...