यावर्षी काही भागात सुरुवातीला पेरणी झाली तर काही भागात पहिल्या पावसात पेरणी आटोपली. पेरणीनंतर शेतात तण वाढू नये म्हणून शेतकऱ्यांनी पाऊस पडताच कृषी सेवा केंद्रावरून तणनाशक औषध खरेदी करून फवारणी केली. मात्र, तणनाशक फवारणी करूनही शेतातील तण गेले नसल्यान ...
३ ते ५ रुपयांना तयार होणारे हे बाटलीबंद पाणी, खळखळ न करता आपण २० रुपयांना खरेदी केले जाते. दुसऱ्या बाजूला मात्र दुधाला एखाद दोन रुपये अधिकचे मोजावे लागले की, अनेकांच्या कपाळावर आठ्या चढतात आणि महागाई किती वाढली असे सहज उद्गार अनेकांच्या तोंडातून बाह ...
वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटूनही धरण पाणलोट क्षेत्रातील परिसरात वरुणराजा रुसून बसला आहे. २३ जुलैपर्यंत धरणात केवळ २५.८१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...