Akhil bharatiya marathi sahitya mahamandal, Latest Marathi News
१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत. Read More
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची यांची एकमताने निवड करण्यात आली. ...
कार्यक्रम पत्रिकेत राष्ट्रपती कोविंद आणि राज्यपाल कोश्यारी यांचे स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले होते. नंतर त्यात बदल करून समारोप सत्रात राष्ट्रपती उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले होते. सध्याच्या पत्रिकेतील वेळेनुसार संमेलन अध्यक्षांनाही समारोपात प ...