महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, युसूफ व इरफान पठाण यांच्यानंतर आता हिटमॅन रोहित शर्माही मदतीसाठी धावला आहे. ...
अजिंक्य रहाणे नेहमीच महाराष्ट्रात आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीला धावला आहे. कोल्हापूरात आलेल्या दुष्काळाच्या वेळीही त्यानं मदत केली होती. ...
न्यूझीलंड दौऱ्यातील भारतीय संघाची सुरुवात दणक्यात झाली. पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका निर्विवादपणे जिंकून टीम इंडियानं धमाकाच उडवला. पण, त्यानंतर झालेल्या वन डे आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला सपशेल अपयश आलं. ...