कसोटी संघातून अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा या चौघांना वगळण्यात आले आहे. तर टी२० मालिकेसाठी विराट कोहली, ऋषभ पंत या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. ...
रणजी करंडक क्रिकेट राऊंड अप, गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशी ठरलेल्या रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना फॉर्म मिळवण्यासाठी रणजी स्पर्धेत खेळण्याचा सल्ला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला होता. ...