रिलायन्स जिओ इन्फोकॉमने ४९ रुपयांचा सर्वाधिक कमी किमतीचा डाटा प्लॅन आणल्यामुळे भारतातील दूरसंचार बाजार पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचा ‘प्रति वापरकर्ता महसूल’ (एआरपीयू) आधीच घसरत आहे. ...
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने पाऊल ठेवल्यापासून मोबाइल रिचार्जच्या किंमतीवरुन बाजारात कंपन्यांची रस्सीखेच चालू आहे. एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन या प्रमुख कंपन्यांनी रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी खास ऑफर बाजारात आणत आहेत. ...
एअरटेलला आधार ई-केवायसी सुविधा वापरण्याची परवानगी आधार प्राधिकरणाने (यूआयडीएआय) दिली आहे. एअरटेल पेमेंट बँकेवरील ई-केवायसीचे निर्बंध मात्र कायम राहणार आहेत. ...
मोबाइल फोन ग्राहकांच्या सिमकार्डाची ‘आधार’शी जोडणी करण्यासाठी ई-केवायसी प्रणालीचा वापर करण्यास ‘युनिक आयडेन्टिटी अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ (यूआयडीएआय) भारती एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकेस तात्पुरती बंदी केली आहे. ...
नवी दिल्ली : २0१९ पर्यंत दूरसंचार क्षेत्रात केवळ तीनच मोठ्या कंपन्या राहतील, असे प्रतिपादन भारती उद्योग समूहाचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी केले आहे. ...