Indigo flight pakistan: 21 मे रोजी दुपारी इंडिगोचे विमान श्रीनगरकडे जात असताना गारपिटीच्या तडाख्यात सापडले होते. २२७ प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात होता, अशावेळीही नीच पाकिस्तानने मदत केली नाही. ...
Uddhav Thackeray : सेलेबी नास कंपनीसोबतचा करार रद्द करण्यात आल्यानंतर मुंबईतील अनेक कामगार बेरोजगार झाले होते. त्यांना भारतीय कामगार सेनेने मध्यस्थी करून दुसऱ्या कंपनी रोजगार मिळवून दिला. ...
purandar vimantal latest news पुरंदरमधील सात गावांतील शेतकऱ्यांचा विमानतळाला होणारा कडवा विरोध मोडून काढत अखेर शासनाने सातबारा उतारावर विमानतळाचे शेरे मारण्यास सुरुवात केली आहे. ...
शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये चर्चेतून मार्ग काढायचा असतो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या जमिनी आणि घरे संपादित होत आहेत ...