ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India Ahmadabad Plane Crash: ब्लॅक बॉक्स अमेरिकेला नेण्यात आला आहे. त्यात असलेल्या सर्व गोष्टी डाऊनलोड करण्यात आल्या आहेत. त्यांचा अभ्यास सुरु आहे. ...
२०२५ हे वर्ष आनंदात सुरू झाले पण दोन महिन्यानंतर जगात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. २०२५ या वर्षासारखेच १९४१हे वर्षही होतं. १९४१ या वर्षाचं कॅलेंडर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ...
Ahmedabad Air India plane crash Video Story: विमान अपघात झाल्यावर आर्यनने सर्वात पहिले त्याच्या वडिलांना व्हिडीओ पाठविला. त्यांनी तो व्हिडीओ दुसऱ्या कोणाला तरी पाठवला असावा, असे सांगितले जात आहे. ...