एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Vir Das Defends Air India: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील काही लोक एअर इंडियाला २४१ प्रवाशांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत आहेत. यादरम्यान कॉमेडियन वीर दास(Veer Das)ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एअर इंडियाला पाठिंबा दर्शवला. ...
Amitabh Bachchan on Air India Plane Crash: अमिताभ बच्चन यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर एक पोस्ट केली. पण बिग बींना यामुळे चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला ...
अहमदाबाद येथील विमान अपघातामध्ये २६५ लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानात २४२ लोक प्रवास करत होते. टाटा समुहाने मृतांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ...
Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे देशात शोककळा पसरली आहे. या अपघातात २४१ प्रवाशी मरण पावलेत तर सुदैवाने एकमेव प्रवासी बचावलाय. ...