ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Ahmedabad plane crash Update: विमानाच्या वैमानिकांकडून झालेली चूक अहमदाबादमधील अपघातास कारणीभूत ठरली असावी, असा दावा काही वृत्तांमधून एका अहवालाच्या आधारावर करण्यात आला होता. दरम्यान, एएआयबीने हा दावा फेटाळून लावला आहे. ...
Air India Plane Crash Claim: सर्व तज्ञांचे एकच मत बनले आहे. ते म्हणजे इंजिनाला होणारा इंधन पुरवठा बंद झाला. तो जाणूनबुजून बंद केला की तांत्रिक कारणाने बंद झाला यावर अद्याप प्रकाश पडलेला नाही. ...
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर बोईंग 787 या विमानातील इंधन नियंत्रण स्विच 'लॉक' करण्याच्या प्रणालीमध्ये एअरलाइनला कोणतीही समस्या आढळलेली नाही. ...
Air India Plane Crash: अमेरिकन नियामक फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) २०१८ मध्ये ७८७ आणि ७३७ सह बोईंग विमानांच्या काही मॉडेल्समध्ये इंधन नियंत्रित करणाऱ्या ‘स्विच लॉकिंग’ सुविधेत बिघाड होण्याची शक्यता वर्तवली होती. ...