राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. पुण्यातील तापमान सर्वात कमी झाले आहे. तर अनेक जिल्ह्यात तापमान हे १० अंश सेल्सिअसवर घसरले आहे. Maharashtra Weather Update ...
उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानातही घट होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात धुक्याचे प्रमाण वाढले आहे. ...
मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. मुंबईचे किमान तापमान बुधवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंशाच्या आसपास आहे. ...
Ahilya Nagar Hit and Run Video: अहिल्यानगर शहरात हिट अॅण्ड रनची घटना घडली आहे. कारचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांच्या अंगावर कार घातली. ...
अहिल्यानगरचे किमान तापमान ९.७ अंशावर गेले आहे. राज्यातील हे सर्वात नीचांकी तापमान आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी रात्री कडाक्याची थंडी होती. ...