शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी शासकीय कापूस, सोयाबीन, मका आणि तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे अशी आग्रही मागणी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
गणेशोत्सव म्हटलं की ढोल-ताशांचा गजर, सजावट, मखर व दर्शनासाठीची गर्दी.... हीच पहिली ओळख असते. मात्र अहिल्यानगर जिल्ह्याच्या पिंपळगाव माळवी (लहारे वस्ती) येथील बजरंग ग्रुपमधील युवकांनी मात्र गणेशभक्तीला वेगळाच अर्थ दिला आहे. ...
नगर जिल्ह्याच्या राहात्याचे सतीश खाडे सिव्हिल इंजिनिअर झाले. व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आले, तेथे त्यांना व्यवसाय करता-करताच ‘वॉटर बजेटिंग’ हा शब्द कळला आणि त्यांचे पाणीवापराबाबत डोळे उघडले ! ...
भाकड जनावरांची खरेदी-विक्री बंद झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. त्यातच जर्सी गाईच्या नर वासरांना (अंतुले) सोडून देण्याच्या प्रकारामुळे भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले असून, पशुपालकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. ...