१ लाख २४ हजार ८०२ शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅक व फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकऱ्यांना खात्यावर रक्कम जमा होईल, त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक किंवा फार्मर आयडीसाठी केवायसी पूर्ण कराव ...
सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील सततच्या पावसाने यंदा कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे फर्दडीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी केले आहे. ...
लोकमतचा दणका: मनरेगाच्या माध्यमातून विहिरी, शेततळे, जमीन सुधारणा, फलोत्पादन व वृक्षलागवड यांसारख्या वैयक्तिक कामांवर केंद्राने दोन लाखांची मर्यादा निश्चित केली होती. ...