Jayakwadi Dam Water : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मात्र, आवक घटल्याने आता विसर्ग कमी करण्यात आला असून साठा ९६.२६ टक्क्यांवर आहे. ...
राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिले. ...
Maharashtra Weather Update : यंदाच्या मान्सून हंगामात ऑगस्ट महिना अत्यंत निर्णायक ठरत आहे. या महिन्यात राज्यातील पावसाची स्थिती मिश्र स्वरूपाची दिसून आली. काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याने नद्या-नाले तुडुंब भरले, तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने ...
Maharashtra Dam Water Update : राज्यात गेल्या आठवड्यात सर्वच भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मरा ...
डॉ. डी. एम. फिरके यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या पथकाने हे संशोधन केले असून या प्रजातीला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुष्पविज्ञान अनुसंधान संचालनालय या संस्थेचे नाव देण्यात आले आहे. ...