Soybean Pik : खरीप हंगामात सोयाबीन पीक अंकुरले असले तरी पावसाने दडी मारल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. अशा वेळी रासायनिक औषधांऐवजी स्वस्त, सेंद्रिय आणि पर्यावरणस्नेही फवारणी हा शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरत आहे. वाचा सविस्तर (Soybean Pik ...
Farmer Exporter : वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा होत असताना, राज्यातील अनेक शेतकरी हे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांचे फलित आज अनुभवत आहेत. (Farmer Exporter) ...
Farmer Success Story : जिथं पावसाच्या थेंबावर शेती उभी असते, तिथं वाट बदलली... आणि आज उत्पन्नाच्या लाटांवर भरारी घेतली. साळेगाव (घारे) येथील शेतकरी विठ्ठल डिखुळे यांनी कोरडवाहू जमिनीवर शेततळं, ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यम ...
Maharashtra Krushi Din : महाराष्ट्र राज्यात दरवर्षी १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. ...
Soybean Seeds : लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांनी (Soybean Seeds) उगम न घेतल्याने शेतीची स्वप्नं चिखलात गेली आहेत. नामांकित कंपन्यांची बियाणं वापरूनही उत्पादन तर दूरच, दुबार पेरणीची वेळ आली आहे. कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारींनी ...
Maharshtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांनी महाराष्ट्रात पावसाची (Heavy Rain) जोरदार एंट्री केली असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. (Maharshtra Rain ...