Pik Vima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठी तफावत उघड झाली आहे. एकाच रकमेचे संरक्षण असलेल्या गहू व हरभरा पिकांसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये तिन्ही वेगळे विमा हप्ते आकारले जात आहेत. त्यामुळे या योजनेवर शेतकऱ्यांचा विश्व ...
शासनाच्या नियमानुसार चालू गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ. आर. पी.) ३,२८५ रुपये प्रतिटन इतका निश्चित करण्यात आला आहे. संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी ३,३०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
New Garlic Variety : लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. पीडीकेव्हीने विकसित केलेली ‘मोर्णा’ लसूण जात आता महाराष्ट्रात पेरणीसाठी उपलब्ध झाली असून अधिक उत्पादन देण्याची क्षमता या वाणात आहे. बाजारातील चढ-उतारांमध्ये टिकून राहणार ...
Maharashtra Winter Update : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत लहरींमुळे सोमवारपासूनच मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबईचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस तर राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान ६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येईल, अशी श ...
संशोधन केंद्राने उभे केलेले काम हे समय सूचक असून या कामाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सांगितलं. ...