Solar Village : ग्रामीण भागात होणार सौर ऊर्जा क्रांती. राज्य शासनाच्या 'सौर ग्राम' स्पर्धेत जालना जिल्ह्यातील २९ गावांची निवड झाली असून, विजेत्या गावाला तब्बल १ कोटींचे बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेमुळे गावागावात हरित ऊर्जेची चळवळ उभी राहत असून, ग्रा ...
देशात डाळीची आयात मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. येथील डाळीपेक्षा किलोमागे १५ रुपयांनी कमी मिळत असल्याने स्थानिक डाळ ग्राहकांच्या घरी शिजत नाही. ...
Maharashtra Rain Alert : राज्यातील काही भागात मान्सूनचा कहर (Heavy Rain) सुरूच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने कोकण, घाटमाथा आणि काही शहरी भागांसाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस ...
Maharashtra Dam Storage : यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने दरवर्षी मे-जूनमध्ये तळाला जाणाऱ्या राज्यातील धरणांत गत वर्षाच्या तुलनेत यंदा दुप्पट जलसाठा झाला असून धरणे ३७ टक्के भरली आहेत. ...