Rabi Crops Boost : काटेपूर्णा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने महान परिसरासह कालव्याच्या काठावरील गावांमध्ये शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. गहू, हरभरा यांसह विविध पिके जोमात वाढत असून, विहिरी व बोअरवेल्सची पातळी वाढल्याने शेतकऱ्यांच ...
Tobacco Farming Crisis : खरेदीदारांनी ऐनवेळी पाठ फिरवल्याने उमरी तालुक्यातील तंबाखू शेतीला मोठा फटका बसला आहे. गतवर्षी तब्बल एक हजार एकरांवर असलेली तंबाखूची लागवड यंदा केवळ ५० एकरांवर येऊन ठेपली असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि मजुरांचा रोजगार दोन्ही धो ...
APMC Market : बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असताना, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. येत्या आठ दिवसांत हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणार असून, ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल दराने खरेद ...
Final Annewari : यंदा अतिवृष्टीने शेती उत्पादनाला मोठा फटका बसला असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७.८१ इतकी जाहीर करण्यात आली आहे. पैसेवारी ५० च्या आत आल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची स्थिती चिंताजनक ठरली असून, शेतकरी शासकीय मदत ...