Isapur Dam : इसापूर धरण १०० टक्के भरले असतानाही पाणी नियोजनाची विलंबामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याअभावी अडचणीत होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या नाराजीमुळे अखेर पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी पाणीपाळीचे वेळापत्रक जाहीर केले. (Isapur Dam) ...
Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळा सुरु झाला असतानाच हवामानात अचानक बदल झाला आहे. अनेक ठिकाणी थंडी पूर्णपणे गायब झाली असून पुन्हा एकदा उन्हाचा कडाका वाढत आहे. विदर्भात तापमानात घट होण्याचा अंदाज असला तरी राज्यातील इतर भागांत उकाडा आणि तापमान ...
E-Pik Pahani : खरिपाची ई-पीक पाहणी सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बिघाडामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अॅपमध्ये चुकीचे गाव, चुकीचे लोकेशन आणि हँग होणाऱ्या प्रणालीमुळे ५५ टक्के शेतांची पाहणी अजूनही प्रलंबित आहे. सहायकांची डोकेदुखी वाढली असून शेतकरीही संभ्रम ...
Sericulture Farming : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि सिल्क असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यात संशोधन–विस्तार कार्य, शेतकरी प्रशिक्षण आणि विद्यार्थी कौशल्य विकासाबाबतचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) शनिवार (दि.२२) नोव्हेंबर रोजी करण्य ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज बुधवार (दि.२६) नोव्हेंबर रोजी एकूण १२९९३७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १२३ क्विंटल हालवा, २१८०७ क्विंटल लाल, १२५९० क्विंटल लोकल, ५५५ क्विंटल नं.१, २००० क्विंटल पांढरा, १००० क्विंटल पोळ, ७२३२३ क्विंटल उन्हाळ कां ...
जळगाव जिल्ह्यात यंदा ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. याउलट, हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मात्र तब्बल १ लाख ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचा विमा काढण्यात आला आहे. ...
भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) हमीभावाने खरेदी सुरू झाली असली तरी, खासगी बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. सीसीआयच्या किचकट अटी-शर्तीमुळे शेतकऱ्यांचा कल खासगी बाजाराकडे अधिक दिसून येत आहे. ...