Bhavantar Yojana : वर्ष २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींत शेतमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यासाठी भावांतर योजनेद्वारे (Bhavantar Yojana) शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. वाचा सविस्तर ...
Kanya Van Samruddhi Yojana : ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामूल्य देण्यासाठी कन्या वन समृद्धी योजना सुरू केली. परंतु, गेल्या तीन वर्षांत ग्रामपंचायतीच्या मध्यामातून एकाही शेतकऱ्याने अर्ज केलेला नाही. शेतकऱ्या ...