राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकहानी संदर्भात दि.२७.०५.२०२५ रोजी मा. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकास पोषक वातावरण निर्मिती करुन उच्च दर्जाचा भाजीपाला व फुलपिके घेण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. ...
Best Time to Sow Kharif Crops: सद्यस्थितीत राज्यातील अनेक भागात पावसाने (Avkali Paus) जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरणी कधी करावी? खरीप हंगामाची पेरणी करण्याची योग्य वेळ कोणती हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ...