यंदापासून ई-पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून नोंदणी केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीकविमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे. ...
Oilseeds Unit : शेतकऱ्यांना शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) २०२५-२६ अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच खासगी आणि शासकीय उद्योगांसाठी तेलबिया प्रक्रिया युनिट ...
Anudan Vatap Ghotala : शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानावर डल्ला मारल्याचे प्रकरण चांगले तापले आहे. जालना जिल्ह्यात तब्बल ४० कोटींचा घोटाळा उघडकीस आला असून, यामध्ये केवळ तलाठ्याच नव्हे तर तहसीलदार व कृषी सहाय्यकही अडचणीत आले आहेत. आता दोन तहसीलदारांची ...
Pik Karj : खरीप हंगामासाठी ठरवले गेलेले १,५९६ कोटींचे पीककर्ज उद्दिष्ट असूनही केवळ ४२ टक्केच वाटप झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज नूतनीकरण प्रलंबित असून, मागील थकीत कर्जांमुळे नवीन कर्ज मिळवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढ ...