अवकाळी पाऊस, रोगराई, बाजारभावाचा अभाव आणि आता रात्रीचा वीजपुरवठा या सर्व संकटांनी शेतकरी कोलमडून गेले आहेत. ‘पाणी आहे… पण वीज नाही!’ अशी हाक शेतकऱ्यांच्या तोंडी ऐकू येत आहे. ...
krushi yantrikikaran yojana कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानावर शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप केले जाते. कोळप्यापासून ते हार्वेस्टिंग यंत्रापर्यंत विविध अवजारे दिली जाणारी ही महत्त्वपूर्ण योजना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ...
- खाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारावे, या हेतूने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान राबविण्यात येत आहे. ...