shetkari apghat vima yojana ज्यात शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा रस्ते अपघातासह अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ...
Farmer Mahadbt महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणजे दरवर्षी शेतकऱ्यांना अनुदानावर अवजारे दिली जातात. ...
Soybean Biyane खरीप पेरणीसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीनचे मोफत बियाणे दिले जात आहे. एक हेक्टरच्या मर्यादेत ७५ किलो बियाणे प्रति लाभार्थी शेतकऱ्यांना मिळत आहे. ...