farmer suicide in marathwada: उन्हाळ्यात केवळ तीन महिन्यांत २६९ शेतकऱ्यांनी जीवन संपविले असून, यामागे कर्जबाजारीपणा असल्याचे मूळ कारण असल्याचे बोलले जात आहे. ...
New APMC in Maharashtra राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याकरिता "मुख्यमंत्री बाजार समिती योजना" राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...
Agristack Maharashtra farmer registration 2025: कृषीच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी क्रमांक बंधनकारक, बनवेगिरीला आळा, आजपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...