अखेर शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" या योजनेंतर्गत प्रति शेतकरी कमाल ... ...
Pik Vima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नव्या अटींमुळे राज्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. अतिवृष्टी, पूर, गारपीट किंवा वादळामुळे पिकांचे नुकसान झाले तरी योजनेअंतर्गत भरपाई मिळणार नाही, असा शासनाचा नवा नियम आहे. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्या ...
PMDDKY PM Dhan Dhaanya Krishi Yojana शेती क्षेत्रासमोर वातावरण बदल, कमी उत्पादकता, कमी सिंचन क्षमता, कृषी कर्जाची अपुरी उपलब्धता, साठवणूक सुविधांची कमतरता, काढणी पश्चात पायाभूत सुविधा, प्रक्रिया, मूल्यवर्धन, विपणन यासंदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी आहे ...
Kanda Chal Anudan Yojana : शेतकऱ्यांनसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत, कांदा व लसूण सुरक्षित साठवण्यासाठी साठवणूक गृह उभारणीसाठी ५० टक्के अनुदान मिळणार आहे. ...