telbiya anudan yojana राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) हे खाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारून आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी तयार केले गेले आहे. ...
Sinchan Vihir : सिंचन सुविधेचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धक्का देणारी बाब अशी की, शासनाने विहिरींची कामे अपूर्ण राहिल्यामुळे 'नरेगा' पोर्टलच लॉक केले आहे. यामुळे नवीन सिंचन विहिरींचे प्रस्ताव सादर करता येत नसल्याने अनेकांचे नियोजन कोलमडले आहे. ( ...
DhanDhan Yojana : शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्राकडून धनधान्य योजनेत नवा समावेश आहे. संभाजीनगर जिल्हा या योजनेत सामील झाल्याने कमी उत्पादनाच्या चिंतेवर उपाय मिळणार असून जिल्ह्याच्या कृषी विकासाला नवे बळ मिळणार आहे. (DhanDhan Yojana) ...
Power Tiller : वाढत्या मजुरटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये सातत्याने भर पडत आहे. पेरणीपासून ते तण नियंत्रणापर्यंत मजुरांची उपलब्धता कमी होत असून शेतीची कामे वेळेत होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतीचे यांत्रिकीकरण हा उत्तम आणि श ...