दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्प्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. या संकटाच्या काळात समाजातील मुख्य संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक ...
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात सलून व्यावसायिकांची दुकाने गेल्या १९ मार्चपासून बंद आहेत. यामुळे सलून कारागीर व सलून व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय आ ...
वर्धा तालुक्यातील आंजी मोठी येथील अतिक्रमण धारकांनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता पासून आपल्या मागण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरु ...
कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. अनेकांचे आर्थिक मिळकतीचे स्रोतच बंद झाले आहेत. अशास्थितीत वीज बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शासनाने राज्यातील वीज ग्राहकांचे २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी आम आदमी ...
संकेताप्रमाणे राज्यभरातील रंगकर्मी नाट्य स्पर्धा पूर्ण करा अगर निकाल लावा, या मागणीसाठी एकवटले आहेत. त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांपासून ते संपूर्ण मंत्रिमंडळापर्यंत आणि सांस्कृतिक संचालनालयाकडेही निवेदन पाठविण्यात आले आहे. ...
कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. अनेकांचे आर्थिक मिळकतीचे स्रोतच बंद झाले आहेत. अशा स्थितीत वीज बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शासनाने राज्यातील वीज ग्राहकांचे २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी आम आदम ...
रेल्वेगाड्यांच्या सफाईचे कंत्राट रेल्वे प्रशासनाने एच. एस. सर्व्हिस प्रोव्हायडरला दिले. या कंपनीने ३५ कामगार कामावर ठेवले. लॉकडाऊनच्या काळात २२ मार्चपासून या कामगारांनी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांच्या सफाईची जबाबदारी पार पा ...