भाजप सरकार उद्योगपती धार्जिणे आहेत. त्यांना देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांविषयी कसलाही जिव्हाळा नाही. केंद्राच्या नव्या विधेयकामुळे देशातील वंचित घटक देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. ...
केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार दि. २ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले़. ...
उदगीर : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी मंजूर करुन घेतलेले कायदे रद्द करावेत तसेच काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करून ... ...
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार प्रकरण, काँग्रेस नेते खा. राहूल गांधी व प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेध तसेच कामगार विरोधी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी उमरगा येथे शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयासमोरील महामार्गावर काँग्रेसच्या वतीने योगी आ ...
आरक्षण तत्काळ लागू करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी करीत उस्मानाबाद शहरातील भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेना आ. कैलास पाटील यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ...