गेल्या दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या नोकरभरती निर्णयाची अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. ज्यामुळे १२ हजार ५०० जागा बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरिकांनी बळकावून ठेवल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थ्यांनी केला आहे. ...
८ मार्चपासून एकोना खुल्या कोळसा खाणीत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यासोबतच खाणीतून निघणाऱ्या कोळशाला बाहेर नेऊ देण्यास अटकाव करण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांपासून कोळसा बंद पडली आहे. ...
भूसंपादन व पुनर्वसनासंबंधी प्रलंबित मागण्या घेऊन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयानजीक आरंभलेल्या उपोषणाला अनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. मात्र, कुणीही सकारात्मक तोडगा काढू शकलेले नाहीत. अर्ध्यापेक्षा अध ...
खाणीतून निघणाऱ्या कोळशाला बाहेर नेऊ देण्यास अटकाव करण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांपासून कोळसा बंद पडली आहे. १ जानेवारी २०२२ पासून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन वेकोलि अधिकाऱ्यांनी दिले होते. अजूनही कोणत्याही ...
भरमसाठ वाढविलेला मालमत्ता कर, शहरातील अनेक भागात असलेली पाणी समस्या, बाबूपेठ येथील संथगतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेणे, अमृत योजनेमुळे होणारी पाणी करवाढ, मनपा शाळांचा दर्जा सुधारणे, रमाई आवास योजनेची प्रलंबित प्रकरणे पूर्णत्वास ...