Pune News: कृती समितीचे राहुल पोकळे आणि रमेश बापू कोंडे यांनी शासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा पुणेकरांना येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला. ...
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तत्काळ करावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या शेती विरोधी धोरणाची होळी केली. ...
सातारा : महावितरणच्या चुकीच्या कारभाराविरोधात माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साताऱ्यात अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ... ...
वाकड ताथवडे परिसरात सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून श्वसनाचे आजार वाढत आहेत ...