Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील भारतीय नागरिकांना सुखरुपरित्या मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारनं मोठी मोहिम हाती घेतली आहे. ...
पंजशीर प्रांताने केलेल्या एका ट्विटनुसार, तालिबानचा बानू जिल्हा प्रमुख मारला गेला आहे. त्याचे तीन साथीदारही ठार झाले आहेत. अंद्राबच्या वेगवेगळ्या भागात दोन गटांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. फज परिसरात 50 तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. तर 20 जण ...
भारत सध्या अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिक आणि अफगाणींना काढण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत आहेत. काबुलहून दर दिवशी २ उड्डाणं करण्याची भारताला परवानगी आहे. ...
Afghanistan Crisis: बचाव मोहीम अद्याप सुरू असल्याने अमेरिका आणि नाटोचे सैनिक काबुल विमानतळावर तैनात आहेत. यादरम्यान तालिबानने अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे. ...