‘शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, मात्र एकाही निर्दोष व्यक्तीस शिक्षा होता कामा नये’ हे आपल्या न्यायव्यवस्थेचे तत्त्व आहे़ राज्य सरकारने फौजदारी खटल्यांमधील दोषसिद्धीस सरकारी वकिलांना जबाबदार धरून खटल्यांमध्ये २५ टक्के दोषसिद्धी प्राप्त न करणारे वकील ...
महाले यांनी महाराष्ट्र सदानाच्या उदासीनतेबाबतही राग व्यक्त केला. २६ एप्रिल २०११ ला दोन अंमलदारासोबत ते दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात गेले. तिथे नियमाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र दिले. तेथे पाहून तेथे असलेल्या व्यक्तीने त्यांना खोल्या उपलब्ध ...
अकोला: अॅड़ उदय पांडे स्मृती राज्यस्तरीय अॅडव्होकेट चषक २०१८ ला रविवारी अकोला येथे प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य जेलर दयानंद सोरटे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील १९ सहायक सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांना दुसऱ्यांदा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. विधी व न्याय विभागाने यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली. ...
गेल्या काही दिवसांपासून वकिलांनी काम बंद आंदोलन पुकारल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. खंडपीठाच्या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनीतर तब्बल तीन आठवडे आंदोलन केले होते. ...