शस्त्राने केलेली जखम एखादवेळी भरुन येईल पण शब्दाची जखम मात्र कधीही भरुन येत नाही. म्हणूनच म्हणतात ना की, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरावा..! शब्द हा ईश्वराचे रुप आहे. तो असा वापरा की, ऐकल्यावर लोकांना स्वर्गीय आनंद लाभावा..! ...
कोरोनामुळे संपूर्ण जगाला एक मोठा धडा मिळाला असून, भारतीय प्राचीन संस्कृतीतील काही गोष्टींचा तात्पुरत्या स्वरुपात नाही, तर दीर्घकाळासाठी जीवनात अवलंब, अनुसरण केल्यास सुखी, आनंद, समृद्ध जीवन आपण जगू शकतो. जाणून घ्या... (steps to a happy prosperous life ...