टपाल कार्यालयांतील गुंतवणूक, पब्लिक प्रॉव्हिडंड फंड म्हणजेच पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि किसान विकास पत्रे यांनाही आता आधार बंधनकारक करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. ...
बँक खाती आधारशी जोडल्यामुळे मनी लाँड्रिंग करणारे तसेच बनावट बँक खाती असणारे लोक पकडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कायदा व आयटीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले. ...
मुंबईसह राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. ५ आॅक्टोबरपर्यंत सरल प्रणालीवर आधार कार्ड अपलोड करणे सर्व शाळांना बंधनकारक होते ...
केंद्र शासनाच्या आदेशानुसार शिधापत्रिकाधारकांना आधारकार्डची करण्यात आलेली सक्ती शिथिल करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजूंचे नुकसान होऊ नये.. ...
शाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे सक्तीचे करण्यात आले आहे. राज्यभरातील शाळांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला असून, त्याचा संबंध विद्यार्थ्याच्या संचमान्यतेशी जोडला आहे. ...