मागील १५ वर्षात नागपुरात नायलाॅन मांजाने गळा कापल्याने ३८ लाेकांचा जीव गेला आहे. ३५०० च्या आसपास लाेक गंभीर व अतिगंभीर जखमी झाले. याशिवाय ७५० वर प्राणी आणि १६०० पक्ष्यांनीही मांजामुळे जीव गमावला आहे. ...
२०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातात तीन टक्के घट, मृत्यूमध्ये ५ टक्के वाढ झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. २०१९ च्या तुलनेत २१ मध्ये जखमींची संख्या १२२ ने घटली. तर, ५५ मृत्यू वाढले आहेत. ...
भूकंप आला तरी एवढे लोक मरत नाहीत, जेवढे दरवर्षी अपघातात मरतात. मानवी चुकांमुळे हे अपघात होतात अन् नंतर संबंधित व्यक्तीच्या निर्दोष कुटुंबियांना आयुष्यभर ती दुखरी जखम घेऊन जगावे लागते. ...
घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ जिंदाल कंपनीसमोर नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. पलटी घेताना कंटेनर मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या कारवर जाऊन धडकला. या अपघातातील कारमध्ये जिल् ...
Jharkhand Accident: बुधवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातात 20-25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ...