शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
3
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
4
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
5
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
6
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम समोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
7
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
8
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
10
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
11
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
12
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
13
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
14
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
15
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
16
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
17
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
18
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
19
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
20
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक

अंबरनाथ चिखलोली धरणाच्या पाणलोटक्षेत्रतच कारखाने आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 7:27 PM

अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रास धरणाला आहे. पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे धरणाच्या पाणलोट क्षेत्रत अनेक कारखाने धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबितपानलोट क्षेत्रतच संरक्षण भिंतींचे काम

अंबरनाथ - अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्या अनुशंगाने शासनस्तरावर पाठपुरावा देखील सुरु आहे. मात्र धरनाची उंची वाढल्यावर धरणाच्या पाणलोट क्षेत्रत अनेक कारखाने आड येणार आहेत. धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रस धरणाला होणार आहे. या प्रकरणी एमआयडीसी आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्यात ताळमेळ नसल्याचे समार आले आहे.     अंबरनाथ पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी चिखलोली धरणाचा वापर केला जात आहे. या धरणाच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या पाण्यावर प्रक्रिया करुन शहरात पाणी पुरवठा होत असल्याने या धरणाचे महत्व वाढत आहे. शहराला जास्त पाणी मिळावे यासाठी प्राधिकरणाने या धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. धरणाची उंची 4 मिटर वाढल्यावर धरणाचे पाणलोटक्षेत्र देखील वाढणार आहे. याची कल्पना लघुपाटबंधारे विभाग आणि एमआयडीसी या दोघांनाही आहे. मात्र असे असतांना देखील धरणाच्या पाणलोटक्षेत्रतच कंपन्या उभारण्याचे काम सुरु आहे. या आधी देखील काम सुरु असतांना ते काम थांबविण्यात आले होते. आता पुन्हा संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु असल्याने धरणाची उंची वाढविण्याच्या कामाला बाधा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतांना पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. मात्र त्यावर कोणताच तोडगा निघत नसल्याने धरणाला आणि धरणातील पाण्याला धोका निर्माण झाला आहे.  

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथDamधरण