शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

३० वर्षे उलटूनही ठाण्यातील कचऱ्याची समस्या जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 03:12 IST

नगरपालिकेपासून महापालिकेत रूपांतर झाले तरी, कच-याची समस्या सोडवण्यात सुमारे चार हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणा-या ठाणे महापालिकेस अद्याप यश मिळालेले नाही.

अजित मांडकेठाणे : नगरपालिकेपासून महापालिकेत रूपांतर झाले तरी, कच-याची समस्या सोडवण्यात सुमारे चार हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणा-या ठाणे महापालिकेस अद्याप यश मिळालेले नाही. ओल्या आणि सुक्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने आता कुठे हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामध्येही पालिकेला फारसे यश मिळू शकलेले नाही. कचरा वर्गीकरणाबाबत ठाणेकरांची मानसिकता बदलण्यातही पालिका प्रशासन कुचकामी ठरले आहे. परिणामी, शहरात दररोज निर्माण होणाºया तब्बल ८०० मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे.ठाणे महापालिका हद्दीत दररोज २०० मेट्रिक टन बांधकामाचा कचरा (राबिट) निर्माण आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शहरात ८०० मेट्रिक टन कचºयाची निर्मिती होते. यापैकी ४२५ मे.ट. ओला कचरा असून ३७५ मे.ट. सुका कचरा आहे. सुका कचरा गोळा करण्याची १०० केंद्रे असून तिथे १० ते १५ टक्के सुका कचरा येतो. ४२५ मे.ट. ओल्या कचºयापैकी ४० टक्के कचºयासाठी गृहसंकुले प्रक्रिया प्रकल्प राबवतात. यामधून बायोगॅस व इतर खत तयार होते. उर्वरित ६० टक्के कचरा विविध इंधनासाठी प्रकल्पात वापरण्यात येतो.दरम्यान, पालिका वर्षाकाठी कर्मचाºयांचा पगार, कचरासंकलन, कचºयाची वाहतूक आणि विल्हेवाट यासाठी १७५ कोटी रुपये खर्च करत आहे. सध्या ठाणे महापालिका गोळा केलेला कचरा वागळे येथील सीपी तलाव परिसरात टाकत आहे. तेथून उलटा प्रवास करत हा कचरा दिवा येथील खासगी जागेत टाकला जातो. परंतु, पालिकेला हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळाले नाही.भिवंडी, उल्हासनगर आणिभार्इंदर पालिकेची स्थिती/4>कचरा प्रक्रियेचे वेगवेगळे प्रयोग२३० मे.ट. कचºयापैकी ३० टक्के कचºयाचा वापर करून विविध प्रकारचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये थर्माकोल, लाकूड, निर्माल्य, हॉटेलातील अन्नपदार्थांचा वापर केला जातो. हे काम खाजगी संस्थेला ना नफा ना तोटा तत्त्वावर देण्यात आले आहे. १०० टक्के कचºयावरील विविध प्रकारचे प्रकल्प कार्यान्वित होतील, तेव्हा पालिकेला यातून उत्पन्न मिळणार आहे. तूर्तास उत्पन्न मिळत नाही.मालमत्ताकरात पाच टक्के सवलतज्या सोसायट्या ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर निर्मितीच्याच ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावतील, अशा सोसायट्यांना मालमत्ताकरात पाच टक्के सवलत देण्यात आली आहे.सफाईमार्शलअस्वच्छता करू पाहणाºयांकडून ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या सफाईमार्शलमार्फत दंड वसूल करण्यास सुरुवात झाली असून सुरुवातीला एका आठवड्यात ७० हजारांचा दंड वसूल झाला होता. परंतु, आता हे मार्शल कुठे आहेत, याचा शोध सुरू आहे.फसलेले प्रयोग१९९५-९६ साली महापालिकेने कोपरी येथे घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न केले. रहिवाशांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला. २००४ साली डायघर येथे घनकचरा प्रकल्पाची तयारी केली. २००८ पासून रहिवाशांनी विरोध केला. त्यामुळे तोही बारगळला. आता येथे कचºयापासून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला. परंतु, तोही पूर्णत्वास गेलेला नाही. त्यापाठोपाठ तळोजा येथील प्रकल्पही बारगळला.

टॅग्स :thaneठाणे