ठाणे : बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची प्रक्रिया ही लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाहीच्या हत्येची ही नवी पद्धत असल्याची टीका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केली.
ठाण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सशक्त लोकशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे. सत्ताधारी पक्षांनी सत्याचा नव्हे तर पोलिस यंत्रणेचा वापर करून विरोधकच संपविण्याचा प्रयत्न केला आहे. मग लोकशाही कशाला आणि निवडणुका कशासाठी? याचे दुष्परिणाम भारताला भविष्यात भोगावे लागतील.
English
हिंदी सारांश
Web Title : Unopposed candidate elections endanger democracy: Jitendra Awhad criticizes the process.
Web Summary : Jitendra Awhad criticized unopposed elections as a threat to democracy, calling it a new form of democratic assassination. He accused the ruling party of suppressing opposition using police power, questioning the need for elections and warning of future consequences for India.
Web Summary : Jitendra Awhad criticized unopposed elections as a threat to democracy, calling it a new form of democratic assassination. He accused the ruling party of suppressing opposition using police power, questioning the need for elections and warning of future consequences for India.
Web Title : बिनविरोध उम्मीदवार चुनाव लोकतंत्र के लिए खतरा: जितेंद्र आव्हाड की आलोचना
Web Summary : जितेंद्र आव्हाड ने निर्विरोध चुनावों को लोकतंत्र के लिए खतरा बताते हुए इसे लोकतांत्रिक हत्या का एक नया रूप बताया। उन्होंने सत्तारूढ़ दल पर पुलिस शक्ति का उपयोग करके विपक्ष को दबाने का आरोप लगाया, चुनावों की आवश्यकता पर सवाल उठाया और भारत के लिए भविष्य में परिणाम की चेतावनी दी।
Web Summary : जितेंद्र आव्हाड ने निर्विरोध चुनावों को लोकतंत्र के लिए खतरा बताते हुए इसे लोकतांत्रिक हत्या का एक नया रूप बताया। उन्होंने सत्तारूढ़ दल पर पुलिस शक्ति का उपयोग करके विपक्ष को दबाने का आरोप लगाया, चुनावों की आवश्यकता पर सवाल उठाया और भारत के लिए भविष्य में परिणाम की चेतावनी दी।