शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

ठाण्यात आलेला निधी पडून; शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 01:10 IST

महापालिकेला आतापर्यंत तब्बल ४५० कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी चार महिन्यांपासून तो पडून आहे. राज्य शासनाने कानउघाडणी केल्यानंतर पालिकेने काही सुरू असलेले प्रकल्प स्मार्टसिटीच्या निधीतून करण्याचा निर्णय घेतला.

- अजित मांडकेठाणे : महापालिकेला आतापर्यंत तब्बल ४५० कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी चार महिन्यांपासून तो पडून आहे. राज्य शासनाने कानउघाडणी केल्यानंतर पालिकेने काही सुरू असलेले प्रकल्प स्मार्टसिटीच्या निधीतून करण्याचा निर्णय घेतला. २६ पैकी १२ प्रकल्पांचे कार्यादेश देण्यात आले. २१ प्रकल्पांना मान्यता मिळालेली आहे. मात्र प्राप्त ४५० कोटी पैकी पालिकेला केवळ ५८ कोटींचाच निधी खर्च करता आलेला आहे.तीन महिने उलटूनही निधीचा विनियोग झाला नसल्याची माहिती उघड झाल्यानंतर राज्य शासनाने पालिकेला निधीचा तातडीने वापर करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत पालिकेने केवळ सात कोटी खर्च केला होता. परिसर विकासात १० तर शहर विकासात ६ प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन ठाणे स्थानक विकास (२८९ कोटी), पूर्वेकडील सॅटीस उभारणी (२६७ कोटी), तीनहात नाका ग्रेड सेपरेटर (२३९ कोटी), क्लस्टर विकास (३९७४ कोटी), लेकफ्रंट (३ कोटी), वॉटरफ्रंट (२२४ कोटी) २४ तास पाणीपुरवठा योजना, एलईडी लाईट्स (२७ कोटी), सीसीटीव्ही आणि वायफाय सुविधा (४२ कोटी) आदी महत्त्वाचे प्रकल्प आहेत.शहर १०० टक्के वायफायने कनेक्ट केले आहे. मुख्य भागात ४५० कॅमेरे लागले आहेत. पारसिक चौपाटीचे काम सुरू झाले आहे. साकेत बाळकुम, कळवा ते शास्त्रीनगर, कोलशेत, नागला बंदर विकास, कावेसर वाघबीळ, पारसिक रेतीबंदर चौपाटी अशा २०६ कोटींच्या खाडीकिनारा संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्पाची कामे सुरू झाली आहेत.तलावांकडे लक्षमासुंदा, हरियाली, कमल तलाव संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी ७.१० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.नाले बांधणे, मल:निसारण यंत्रणा यांना मान्यता मिळाली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रthaneठाणे