शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेकडून शेतीच्या नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 17:19 IST

परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे.

डोंबिवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी कल्याण ग्रामीण मतदार संघातील इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (म्हाडा) अध्यक्ष विनोद घोसाळकर, कल्याण ग्रामीण माजी आमदार सुभाष भोईर, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी उत्तरशिव गावात भात शेतीची मंगळवारी पाहणी केली . 

परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी. तसेच भात शेतीचे पंचनामे झाले की नाही? पीक विमा काढण्यात आला आहे का? यासंबंधीची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, कल्याण ग्रामीण युवा सेना अधिकारी योगेश म्हात्रे, उपविभाग प्रमुख बाळाराम पाटील, राम भोईर, कैलास  यंदारकर यांच्या सह गावकरी उपस्थित होते. 

दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशीही घोसाळकर यांनी चर्चा केली, त्यावेळी शेतकऱ्यांनी शेताच नुकसान झाले. पीक डोळ्यासमोर वाया गेले, वर्षभर खायच काय? मुलांची शिक्षण संसार उघड्यावर पडायची वेळ आली आहे, असे सांगत काहीतरी तोडगा काढावा आणि नुकसान भरपाई तुटपुंजी मिळू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचे भोईर यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणFarmerशेतकरी