शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
4
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
5
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
6
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
7
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
8
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
9
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
10
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
11
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
12
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
13
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
14
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
15
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
16
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
17
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
18
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
19
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
20
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेकडून शेतीच्या नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 17:19 IST

परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे.

डोंबिवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी कल्याण ग्रामीण मतदार संघातील इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (म्हाडा) अध्यक्ष विनोद घोसाळकर, कल्याण ग्रामीण माजी आमदार सुभाष भोईर, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी उत्तरशिव गावात भात शेतीची मंगळवारी पाहणी केली . 

परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी. तसेच भात शेतीचे पंचनामे झाले की नाही? पीक विमा काढण्यात आला आहे का? यासंबंधीची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, कल्याण ग्रामीण युवा सेना अधिकारी योगेश म्हात्रे, उपविभाग प्रमुख बाळाराम पाटील, राम भोईर, कैलास  यंदारकर यांच्या सह गावकरी उपस्थित होते. 

दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशीही घोसाळकर यांनी चर्चा केली, त्यावेळी शेतकऱ्यांनी शेताच नुकसान झाले. पीक डोळ्यासमोर वाया गेले, वर्षभर खायच काय? मुलांची शिक्षण संसार उघड्यावर पडायची वेळ आली आहे, असे सांगत काहीतरी तोडगा काढावा आणि नुकसान भरपाई तुटपुंजी मिळू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचे भोईर यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणFarmerशेतकरी