शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

वादळाने घरांची छपरे उडाली, घराच्या भिंतीही पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 3:38 AM

परतीच्या पावसासोबत आलेल्या वादळाने शहापूर तालुक्यातील शेंडेगाव आणि वाघवाडी येथील अनेक घरांची छपरे, कौले उडाली असून घराच्या भिंतीही पडल्या आहेत.

भातसानगर/ खर्डी : शहापूर तालुक्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह संध्याकाळी येणाºया तुरळक पावसामुळे भातसानगरजवळील शेंडेगावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील कौले, पत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसासोबत आलेल्या वादळाने शहापूर तालुक्यातील शेंडेगाव आणि वाघवाडी येथील अनेक घरांची छपरे, कौले उडाली असून घराच्या भिंतीही पडल्या आहेत. वादळामुळे ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांची पाहणी आ. पांडुरंग बरोरा यांनी करून तहसीलदार रवींद्र बावीस्कर आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जाधव यांना पंचनामा करण्याच्या आणि नुकसानभरपाईच्या सूचना दिल्या आहेत. शेंडेगाव येथील २५ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले असून त्यांनी साठवून ठेवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच विद्युतपोलदेखील पडल्याने विद्युतप्रवाह खंडित झाला आहे. यामुळे या गावाला अंधारात राहावे लागणार आहे. कसारा, शिरोळ, अजनूप आणि भातसानगर परिसरात अनेक घरांचे, पोल्ट्री फॉर्म तसेच विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील ज्याज्या गावांतील घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून त्यांच्या नुकसानभरपाईचे अहवाल शासनाला पाठवण्यात येतील.- रवींद्र बावीस्कर,तहसीलदार, शहापूर 

टॅग्स :thaneठाणेHomeघर