शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

कोपरी पोलिसांच्या तत्परतेमुळे खाडीत अडकलेल्या तरुणाचे प्राण वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 21:47 IST

कोपरीतील मीठबंदर भागात २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास खाडीमध्ये एक व्यक्ती अडकल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी तत्काळ धाव घेत खाडीतील झुडूपामध्ये अर्धा किलोमीटर आत जाऊन तुलसी याला सुखरूप बाहेर काढले.

ठाणे- कोपरी परिसरातील खाडीच्या गाळात अडकलेल्या एका फिरस्त्याचे प्राण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे सोमवारी वाचले. तुलसी प्रसाद (३५, रा. कोपरी) असे या तरुणाचे नाव आहे. काही अज्ञात लोक मागावर असल्याने आपण खाडीच्या झुडपात गेलो आणि अडकलो, असे त्याने ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला सांगिते आहे.

कोपरीतील मीठबंदर भागात २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास खाडीमध्ये एक व्यक्ती अडकल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस हवालदार चंद्रकांत म्हस्के, राजेश आंब्रे आणि पोलीस शिपाई अतिश कोंडीलकर यांनी तत्काळ धाव घेत खाडीतील झुडूपामध्ये अर्धा किलोमीटर आत जाऊन तुलसी याला सुखरूप बाहेर काढले. काही अज्ञात लोक मारण्यासाठी आल्यामुळे खाडीमध्ये उडी मारली. मात्र, त्यानंतर आत चिखलात अडकल्याचे त्याने पोलिसांपाठोपाठ आलेल्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अिग्नशमन दलाच्या पथकांना सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस