शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

‘पाणीकपातीला सत्ताधारीच जबाबदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 5:42 AM

सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान २५० एमएलडी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.

मीरा रोड : पाणीकपात लागू होण्यास सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी केला आहे.शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे ठिकाण ४० ते ४५ किलोमीटरवर असल्याने दोन वेळच्या पाणीपुरवठ्यातील अंतर ४० तास इतके आहे.

सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान २५० एमएलडी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु, शहराला सध्या १७६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. यंदा धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शहरात १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. नागरिकांना तासभरही पाणी पुरत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सूर्या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. म्हाडाने मुंबई पालिकेकडून पाच एमएलडी पाणीपुरवठा शहराला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. ते पाणी मिळवण्यासाठी सत्ताधाºयांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्याच्या अपुºया पाणीपुरवठ्याला पाणीकपातीचे ग्रहण लागले असताना ते ग्रहण सोडवण्यासाठी भाजपा कोणतीही पावले उचलत नाही असा आरोप सावंत यांनी केला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईWaterपाणीMira Bhayanderमीरा-भाईंदर