ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
शुक्रवारी दुपारी नरपड समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी ओम गेला होता. तेथे त्याचे अन्य चार मित्र पोहत असल्याने तोही पोहायला गेला. मात्र, बराचवेळ होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. ...
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. ...
घोडबंदर मार्गावरील चेणे येथील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रकल्पासाठी इकोसेन्सेटिव्ह झोन असून देखील ९६ फळझाडांची तोड करण्यास भाजपा सह आम आदमी पक्षाने विरोध दर्शवला ...